Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी की 30 अक्टूबर 2022 को मन की बात सुनने के लिए, जुड़े रहे!

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी की 30 अक्टूबर 2022 को मन की बात सुनने के लिए, जुड़े रहे!

पढ़ें
इस बात के लिए टिप्पणियाँ बंद हो गईं।
BHOKRE ORAM
BHOKRE ORAM 3 साल 9 महीने पहले
Honarable PM ji Namaskar, Indian has rich tangible and intangible cultural heritage.UNESCO recognised our 40 cultural heritage places in those 32 are architectural heritages and 8 nature cultural heritages . But we have intangible cultural heritages like Puspakviman , perpetual motion machines . Our knowledge on Perpetual motion machines are worthyer than world knowledges that is why world has Indo Persian perpetual motion machines like Indo Arabic numbers . world recognised Indian number zero and Mathematics is the queen of all sciences but world and UNESCO not recognised Indian perpetual motion machines or Indian physics ,the king of all sciences . Why can't we try for Indian perpetual motion machines come under intangible cultural heritage of India and get recognition . Indian perpetual motion machines are based on high grade energies but not like other low grade energy like heat Perpetual motion machines which are considered impossible and prohibited .ours are UN energ solutions
LEENA WALAWALKAR
LEENA WALAWALKAR 3 साल 9 महीने पहले
This Diwali in our area there was less air and sound pollution as crackers were burst that were less air and sound producing. Various home made food (Faral), Beautiful rangolis of various types, designs and colours alongwith various earthen lamps were the main attraction. People after two years seemed free of tension of Carona and gathered and wished each other happy diwali, a strong positive vibes were spread all over in the environment. Indian festivals have the capacity that produce strong bonds of love , peace and harmony. India is land of festivals.
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 3 साल 9 महीने पहले
सन्माननीय पंतप्रधान साहेब, नमस्कार 🙏 10/08/2022 वरून पुढे भाग चार - फार वर्षांपासून मला एक सवय होती जुन्या नोटा आल्या की त्या साबणाने स्वच्छ धुवायच्या व त्यावर इस्त्री फिरवायची किंवा तव्यावर, कुकरवर गरम करून सुखवायच्या, एकदम स्वच्छ आणि कडक व्हायच्या, आता काही करत नाही 🙏 🙏जय श्रीराम🙏 🙏जय परशुराम🙏 🇮🇳 जय हिंद 🇮🇳 🇮🇳वन्दे मातरम🇮🇳
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 3 साल 9 महीने पहले
सन्मानिय पंतप्रधान साहेब, नमस्कार 🙏 10/08/2022 वरून पुढे पैसे हाताळणे भाग तिन  - यांवर लवकरात लवकर तज्ञ, माहितगार व्यक्तींशी सल्लामसलत म्हणजे विचार विनिमय करून सुयोग्य कार्यवाही केल्यास सांसर्गिक रोग राई कमीत कमी होण्यास फायदेशीर होऊ शकेल 🙏🙏 प्रत्येक पैशाच्या व्यवहारानंतर म्हणजेच पैशांना हात लावल्यावर आपण आपले हात वारंवार स्वच्छ धुणे खूप महत्वाचं आहे, आपण सर्व मिळून याची जास्तीत जास्त काळजी घेऊया, आपल्या स्वतःसह, आपले कुटुंब, सगेसोयरे, जवळचे लांबचे नातलग, शेजारी पाजारी, मित्र परिवार सर्वांनाच सावध करण्याची व याद्वारे संसर्गजन्य रोग पसरण्यास अटकाव करण्याचा वैश्विक प्रयत्न करूया, आपण स्वतः व आपले कुटुंब ठणठणीत, म्हणजे राष्ट्र ठणठणीत, यामुळं औषधं वगैरेचाही खर्च कमी होईल व पैशाचीही बचत होईल व सर्व जगच आनंदात जगेल  --🙏🙏 आपण माझ्या विनंतीचा अवश्य विचार कराल, त्याची अमलबजावणी करण्यासाठी आपापल्यापरीनं प्रयत्न कराल तसेच जास्तीत जास्त लोकांना जागरूक कराल अशी माझी खात्री आहे, खूप खूप धन्यवाद 🙏🙏 उर्वरित पुढिल भागात -
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 3 साल 9 महीने पहले
सन्माननिय पंतप्रधान साहेब, नमस्कार, आमच्या खाजगी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या EPS1995 पेंशन योजनेवर पुनर्विचार करून ते कमीत कमी पंधरा हजार अधिक DA आणि ते महागाईशी जोडावं आणि सर्व अडूसष्ट लाख पेन्शनरांना त्यांच्या कुटुंबियांसमवेत आपल्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळेल याची व्यवस्था व्हावी, EPF आणि सरकारच्या वतीनं केल्या गेलेल्या सर्व याचिका आपल्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेल्या आहेत तरी सुयोग्य निर्णय घेऊन त्वरित कार्यवाही व्हावी ही नम्र विनंती🙏
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 3 साल 9 महीने पहले
भाग तिन - प्रत्येक वाहन अग्नी रोधक असावं त्यात GPS यंत्रणा असावी आणि ती RTO, वाहनं बनविणारी कंपनी आणि मालक यांच्याशी कायम जोडलेली रहावी, यातील सुयोग्य काय ते वरिष्ठ जाणकार, उच्चं तंत्रज्ञ किंवा माहितगार मंडळींशी चर्चा, विचार विनिमय करून किंवा असा काही आणखीन वेगळा अत्याधुनिक तंत्र वापरून मार्ग काढू शकतो वगैरे यांवर विचार करावा ही नम्र विनंती 🙏 शहरात दिड ते दोन किलो मीटरवर व शहराबाहेर पाच ते सात किलो मीटरवर रस्त्याच्या दोन्ही बाजूस तीन चार मजली मदत केंद्र यात मदतीसाठी दूरध्वनी, स्थानिक विज, जनरेटरची विज, इन्व्हर्टर आणि सोलर अशा सर्व प्रकारची विज, स्थानिक ठिकाणचे नळाचं पाणी, विहीर अशा सर्व प्रकारचे पाणी, गरजे प्रमाणे पाचशे, हजार नागरिकांसाठी पंधरा ते वीस दिवस पुरेल इतकी खाण्यापिण्याची, राहण्याची, औषधोपचार, सशुल्क सुलभ शौचालय गरजे प्रमाणे वाहनासाठी वाहन तळ अशा सर्व निवारा केंद्रासारख्याच वेग वेगळ्या प्रकारच्या व्यवस्था असाव्यात, माझ्या मनात आलेले विचार आपणाकडे मांडत आहे, यात कोणासही दुखावण्याचा हेतू अजिबात नाही, कोणीही गैरसमज करून घेऊ नये अथवा इतरांचा करून देऊ नये ही मनापासूनची इच्छा,